Posts

Showing posts from October, 2020

आश्विन पौर्णिमा म्हणजे बौद्धांसाठी एक उत्सवच

आश्विन पौर्णिमा म्हणजे बौद्धांसाठी एक उत्सवच. भगवान बुद्धाने या दिवशी वर्षावास समारोपीय कार्यक्रम दिवस म्हणून बुद्धकालीन युगात या पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्ध,भिक्खू तथा उपासक-उपासीका धर्माचे (धम्माचे) उपदेश देण्याच्या कार्यासाठी म्हणून प्रारंभाचा दिवस. आषाढ पौर्णिमेपासून ते आश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावासाचे कार्यक्रम असायचे. या तिन्ही पौर्णिमेच्या दरम्यान पावसाळ्याचे दिवस असतात. भिक्खू व भिक्खूणींना धर्माच्या (धम्माच्या) कार्यासाठी गावोगावी, खेळोपाळी, शहरात व पाळे इतरत्र ठिकाणी जाण्यास सक्त मनाई असते. वर्षावासाच्या काळात पावसाळ्यातील तीन पौर्णिमा अर्थात आश्विन पौर्णिमेपर्यंत आवतनित बौद्धविहार व्यथित करावयाचे असते. या काळात भिक्खू विनयात कमीपणा आला असेल त्यांना श्रेष्ट भिक्खूद्वारा भगवान बुद्धाचे मार्गदर्शन या काळात नऊ पौर्णिमाचे भ्रमण केलेले भिक्खू आपले अनुभव भगवान बुद्धापूढे मांडत असत. सम्यक तथागत बुद्ध त्यांना प्रश्न विचारत. त्यांच्यातील कमीपणा भरून काढत. या तीन पौर्णिमेच्या काळात फक्त एकदाच रात्रीला जेवण असायचे. ज्या ठिकाणी भिक्खू आणि भिक्खूनी यांचा संघ एकत्रित असे. त्या ठिकाणी ख...

पोस्ट नं 10 बुध्द आणि त्यांचा धम्म प्रथम खंडःभाग पहिला

बालपण आणि शिक्षण 1) जेव्हा सिध्दार्थ चालु बोलु लागला, तेव्हा शाक्यातील वयोवृध्द जाणते लोक एकञ जमले व त्यांनी शुध्दोदनाला सांगितले कि मुलाला अभया या ग्राम देवतेच्या देवळात दर्शनाला नेले पाहीजे. 2) शुध्दोदन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला सांगितले. 3) ती त्याला कपडे करीत !असताना बाळ सिध्दार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेत आहे हे आपल्या मावशीला विचारले . जेव्हा त्याला समजले कि आपल्याला देवळात नेले जात आहे तेव्हा तो हसला तथापि शाक्यांच्या रितीरिवाजानुसार तो देवळात गेला. 4) वयाच्या आठव्या वर्षी सिध्दार्थाच्या विद्याभ्यासास सुरवात झाली. 5) महामायेच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी शुध्दोदनाने ज्या आठ ब्राह्यणांना बोलविले होते व ज्यांनी सिध्दार्थाचे भविष्य कथन केले होते ते त्यांचे प्रारभींचे गुरु झाले होते. 6) त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिध्दार्थाला शिकविल्यानंतर शुध्दोदनाने उदिच्च देशातील थोर कुळात जन्मलेल्या व उच्च परपरां असलेल्या सब्बमिताला बोलावून घेतले ,सब्बमित हा भाषाशास्ञ व्याकरणशास्ञ वेद वेदांगे आणि उपनिषदे या सर्वात पारंगत होता शुध्दोदनाने  त...

पोस्ट नं 9 बुध्द आणि त्यांचा धम्म प्रथम खंडःभाग पहिला महामायेचा मृत्यू

1) पाचव्या दिवशी नामकरणविधी करण्यात आला , मुलाचे नाव  "सिध्दार्थ "  असे ठेवण्यात आले .त्याचे गौञनाम गौतम होते म्हणून त्याला सिध्दार्थ गौतम या नावाने लोक संबोधु लागले. 2) मुलाच्या जन्माचा आंनदोत्सव व नामकरणविधी चालु असतानाच महामाया एकाएकी आजारी पडली आणि तिचे दुखणे बळाऊ लागले. 3) आपला अंतकाळ जवळ आला आहे असे ओळखुन तिने राजा शुध्दोदनाला व प्रजापतीला आपल्या रुग्णशय्येजवळ बोलविले आणि म्हटले माझ्या मुलाबद्दल असितमुनीने जे भविष्य वर्तविले आहे ते खरे होईल याचा मला विश्वास वाटत आहे . मला दुःख एवढेच वाटते की ते खरे ठरलेले पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही. 4) माझं बाळ आता लवकरच मातृहीन होईल परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचे काळजीपुर्वक लालनपालन होईल किंवा नाही व त्याच्या भवितव्याला अनुलक्षुन त्याची योग्यप्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही. 5) प्रजापती,  माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करते आहे . त्याच्या आईपेक्षाही तु त्याचा चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही. 6) आता कष्टी होऊ नका मला इहलोक सोडण्याची आज्ञा द्या , देवाचं बोलवणं आलं आहे त्य...

पोस्ट नं 8 बुध्द आणि त्यांचा धम्म प्रथम खंडः भाग पहिला

4) असितमुनीचे आगमन  21) का बरं ? शुध्दोदनाने विचारले ऋषी उतरला " मी वयोवृध्द झालो आहे , माझं आयुष्य आता संपत आलं आहे .निश्चितपणे हे बालक बुध्द होणार असुन ते परमोच्च व " सम्यक सम्बोधी "प्राप्त करुन घेईल . तदनंतर आजवर या पृथ्वीतलावर जे कोणी करु शकले नाही ते धर्मचक्रप्रवर्तन हे बालक करील .जगाच्या  सुखसंमृध्दीसाठी तो आपल्या महान तत्वाचा उपदेश करील. 22) ज्या धार्मिक जीवणाची तो घोषणा करेल ते जीवन आरंभी कल्याणकारक मध्ये कल्याणकारक आणि अन्ती कल्याणकारक असेच असेल ते शब्द व शब्दांचा भावार्थ यांनी परिपुर्ण शुध्द आणि पविञ असेच असेल. 23) ज्याप्रमाणे एखादे उंबराचे फुल क्कचित वेळी व स्थळी या जगात उमललेले दिसते त्याप्रमाणे असंख्य पर्वकालानंतर या जगतात एखाद्याच वेळी व स्थळी पूजनीय बुध्द उदयास येतात त्याचप्रमाणे राजा हा मुलगा सुध्दा निःसंशय परमज्ञान प्राप्त करुन सम्बोधी प्राप्त करुन घेईल आणि असंख्य जीवाना दुःखसागरातुन तरून,नेऊन परमुखाची स्थिती प्राप्त करुन देईल. 24) मी त्या बुध्दाला पाहु शकणार नाही म्हणून मी रडतो आहे आणि या दुःखामुळेच हा असा दीर्घ निःश्वास टाकीत आहे .कारण मला या बुध्दाची ...

पोस्ट नं 7 बुध्द आणि त्यांचा धम्म प्रथम खंडः भाग पहिला

11) असित ऋषींना ,शुध्दोदन म्हणाले मुनिवर बालक आता झोपला आहे . थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल का? ऋषी म्हणाला " राजा असले थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाहीत हे थोर महात्मे स्वभावतःच जागृत असतात ." 12) इतक्यात त्या महान ऋषीवर अनुकंपा दाखवून त्या बालकाने आपण जागे झाल्याची हालचाल केली. 13) बालक जागे झालेले पाहताच शुध्दोदनाने आपल्या दोन्ही हातानी त्याला उचलुन घेऊन ऋषीच्या समोर आणले. 14) असित ऋषीने त्या बालकाला निरखुन पाहीले तेव्हा ते महापुरुषाच्या बत्तीस लक्षणांनी व ऐंशी शुभ चिन्हांनी युक्त दिसले . त्याने पाहिले की त्याचा देह शुक्र व ब्रह्या यांच्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे व त्याचे तेजोमंडल त्यांच्यापेक्षा शतसहस्ञ पटीने अधिक दैदिप्यमान आहे. असितऋषीच्या मुखातुन त्वरीत उदगार निघाले . " निस्संदेह या पृथ्वीतलावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे. असे म्हणून असितमुनी आपल्या आसनावरुन उठले व आपले दोन्ही हात जोडुन त्यांनी त्या बालकाला साष्टांग नमस्कार घातला . त्यांनी बालकाभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्याला आपल्या हातात घेऊन ध्यानामग्न  स्थितीत ते उभे राहीले. 15) असितऋषीला पूर्वीची सुपरिचित...

पोस्ट नं 6 बुध्द आणि त्यांचा धम्म प्रथम खंडःभाग पहिला

4) असितमुनीचे आगमन 1) ज्या वेळी त्या बालकाचा जन्म झाला त्या वेळी असित नावाचा एक महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहत होता. 2) असित ऋषीने पाहीले की. अंतररिक्षातील देव बुध्द या शब्दांचा ध्वनी करीत आहेत व त्यांचा प्रतिध्वनी चोहीकडे उमटत आहे .त्यांने पाहीले की ते आपली वस्ञभूषने मिरवित इकडे तिकडे हर्षभराने फिरत आहेत .त्याने विचार केला की ज्या ठिकाणी बुध्दाने जन्म घेतला आहे तेथे मी का जाऊ नये. 3) त्याने आपल्या दिव्यदृष्टीने सर्व जंबुव्दिपाचे निरीक्षण केले. तेव्हा शुध्दोधनाच्या गृही तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले असुन त्यामुळेच अंतरिक्षातील सर्व देव हर्षनिर्भर झाले आहेत असे त्याला दिसले. 4) म्हणून तो महान ऋषी  उठला आणि आपला पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा शुध्दोधनाच्या गृही आला व त्याच्या राजवाड्याच्या प्रवेशदारी उभा राहिला . 5) तेथे त्याने लाखो लोक गोळा झाल्याचे पाहीले तेव्हा तो द्वारपालाजवळ गेला आणि म्हणाला अरे राजाला जाऊन सांगा की दाराशी एक तपस्वी उभा  आहे. 6) तेव्हा तो द्वारपाल शुध्दोदनाजवळ गेला आणि हात जोडुन म्हणाला " महाराजा दाराशी एक वयोवृध्द ऋषी येऊन उभे राहिले आहेत ते...

पोस्ट नं 5 बुध्द आणि त्यांचा धम्म प्रथम खंडःभाग पहिला

21) बुंध्यापासुन फांद्यांच्या शेंड्यापर्यत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते. त्यावर नानारंगाचे असंख्य भ्रमर चिञविचिञ आवाजात गुंजाराव करीत होते . आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षिगण मंजुळ स्वरालाप काढीत होते. 22) तेथील मनोरम दृश्य पाहुन महामायेच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली .म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकांस आपली पालखी शालवृक्षाच्या कुंजात नेऊन उतरविण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले. 23) महामाया पालखीतुन उतरली व तेथील एका सुंदर शालवृक्षाच्या बुंध्याशी चालत गेली. त्या शालवृक्षाच्या फांद्या वारयाच्या झुळकीने वर खाली हेलावत असलेल्या पाहुन महामायेला त्यांपैकी एक फांदी हातात धरावी असे वाटले. 24) सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली.इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हातात धरली .तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली . आणि अशा प्रकारे हालल्यामुळे तिला प्रसुतीच्या वेदना होऊ लागल्या .शालवृक्षाची फांदी हातात धरली असताना तिने मुलाला जन्म दिला . 25) त्या मुलाचा जन्म खिस्तपुर्व 563 व्या व...

पोस्ट नः 4 बुध्द आणि त्यांचा धम्म प्रथम खंड भाग पहिला

11) दुसरया दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न शुध्दोदनास सांगितले .स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे शुध्दोदनाने स्वप्नविद्येत पारगंत असलेल्या आठ ब्राम्हणाला बोलावून घेतले 12) त्यांची नावे राम, धन , लख्खन , मन्ती, यण्ण, सुयाम, भोग, व सुदत्त  अशी होती .शुध्दोदनाने त्यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली . 13) त्यांने सेवकांकडुन जमिनीवर फुलांचे सडे घालुन त्या ब्राम्हणासाठी उच्चासने मांडली . 14) त्याने त्या ब्राह्यणांची पाञे सोन्याचांदीचे भरुन घृतमधुयुक्त व साखरमिश्रीत दुध भाताचे सुग्रास भोजन देऊन त्यांस संतुष्ट केले .याशिवाय त्यांना नवी वस्ञे , गायी इत्यांदीचे दान दिले . 15) ब्राम्हण संतुष्ट झाल्यावर शुध्दोदनाने महामायेला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला " या स्वप्नाचा अर्थ मला सांगा" 16) राजा चिंता करु नकोस ब्राम्हण म्हणाले.  तुला एक असा पुञ होईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल पण संसारत्याग करुन जर तो संन्याशी झाला तर विश्वातील अंधःकार नाहीसा करणारा भगवान बुध्द होईल. 17) पाञातील तेलाप्रमाणे महामायेने  बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले . तिचा ...

पोस्ट नः 3 बुध्द आणि त्यांचा धम्म प्रथम खंड: भाग पहिला 3) जन्म

Image
1)शुध्दोदनाला सिध्दार्थ गौतम हा पुञ झाला. त्यांच्या जन्माची कथा अशी आहे कि, 2) शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महीन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती. सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत. 3) हा महोत्सव सात दिवस साजरा करण्याची प्रथा होती. 4) एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला , सुगंधादि  वस्तुंचा उपयोग करुन परतु मद्यपानादि उत्तेजक वस्तु वर्ज्य करुन साजरा करण्याचे ठरविले. 5) उत्सवाच्या सातव्या दिवशी ती भल्या पहाटे सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली दानधर्मार्थ चार लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या , मौल्यवान अलकांर घालुन सांजशृंगार केला , आवडीच्या पदार्थाचे सेवन केले व व्रताचरण करुन निद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शयनमंदिरात ती गेली . 6) त्या राञी शुध्दोदन व माहामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला. पलंगावर पहुडली असताना ती तशी झोपी गेली निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले . 7) स्वप्नात तिला असे दिसले कि चतुदिक्पावलांनी आपणाला निद्रित स्थितीत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एक विशाल वृक्षाखाल...

पोस्ट नं 2 बुध्द आणि त्यांचा धम्म " प्रथम खंड भाग पहिला 2. पुर्वज

1) शाक्यांच्या राजधानीचे नाव " कपिलवस्तु  " हे होते कदाचित हे नाव थोर बुध्दिवादी तत्ववेता कपिलमुनी यांच्या नावावरुन पडलेले असावे . 2) कपिलवस्तुमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता .सिनहु( सिंहनु) नावाचा त्याला एक मुलगा होता . सिंहनुंचा विवाह कच्चनाशी झाला होता .त्याला शुध्दोदन , धौतोदन, शुक्लोदन , शाक्योदन व आभितोदन असे पाच पुञ होते . या पाच पुञांशिवाय सिंहनुला अमिता व प्रतिमा या नावाच्या दोन कन्या होत्या . 3) त्याच्या कुटुंबाचे गोञ आदित्य होते 4) शुध्दोदनाचा विवाह महामायेशी झाला होता . तिच्या पित्याचे नाव "आज्जन " व आईचे नाव " सुलक्षणा " असे होते .अञ्ञन हा कोलिय वंशातील होता .तो देवदह नावाच्या गावी राहत होता . 5) शुध्दोदन हा मोठा योध्दा होता. जेव्हा शुध्दोदनाने शुरपणा दाखविला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून " महाप्रजापतीची " निवड केली. ती महामायेची वडील (मोठी बहीण ) बहीण होती. 6) शुध्दोदन फार श्रीमंत होता.त्याच्या मालकीची भूमि विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकर चाकर होते .असे म्हणतात की त्याच्या...

पोस्ट नं 1 बुध्द आणि त्यांचा धम्म प्रथम खंडः भाग पहिला जन्मापासुन परिव्रज्येपर्यत 1) कुळ

Image
1) ख्रिस्तपुर्व सहाव्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते. 2) सबंध देश निरनिराळ्या अनेक लहानमोठ्या राज्यात विभागला गेला होता . त्यापैकी काही राज्यावर एका राज्याची सत्ता होती .तर काहीवर एका राजाची सत्ता नव्हती. 3) राजाची सत्ता असलेली राज्ये संख्येने एकुण सोळा होती .त्यांची नावे अंग ,मगध 'काशी ,कोशल, व्रर्जी, मल्ल, चेदी ,वत्स,कुरु पांचाळ, मत्सय, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार, आणि कंबोज ही होत. 4) ज्या राज्यांवर राजाची अधिसत्ता नव्हती ती ही होत कपिलवस्तुचे शाक्य, पावा, व कुशीनारा येथील मल्ल , वैशालीचे लिच्छवी मिथिलेचे विदेह , रामग्रामचे कोलिय , अल्लकपचे बळी , रेसपुत्तचे कलिंग , पिप्पलवनाचे मोर्य आणि ज्यांची राजधानी सिसुमारगिरी होती ते भग्ग.  5) ज्या राज्यावर राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या त्या राज्यांना 'संघ' किंवा  'गणराज्य' असे म्हणत असत. 6) कपिलवस्तु येथील शाक्यांच्या शासनपध्दतीविषयी विशेष अशी माहीती मिळत नाही या राज्याची शासनव्यवस्था प्रजासत्ताक होती कि त्यावर विशिष्ठ लोकांची सत्ता होती ते समजत...

प्रस्तावना .बुद्ध आणि त्यांचा धम्म....

Image
                                                                             प्रस्तावना                              बुद्ध. आणि त्यांचा धम्म ( बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथाला डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिंनाक 15 मार्च 1956 ला लिहिलेली प्रस्तावना )     माझे वडील अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते.आणि त्यांनी मला कठोर धार्मिक शिस्तीत लहानाचे मोठे केले, लहानपणी मला माझ्या वडिलांच्या धर्मजीवनातही काही विसंगती आढळल्या ते कबींरंपंथी होते , त्यामुळे त्यांचा मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता.           त्यांनी आपल्या पंथाची पुस्तके वाचुन काढली होती. त्याचबरोबर ते मला आणि माझ्या  थोरल्या भावाला रोज झोपायला जाण्यापूर्वी रामायण महाभारतातील काही उतारे आमच्या घरी येणाऱ्या लोकांना व  तस...

शिकलेल्या माणसात काही दोष असतात........

Image
_✒📚शिकलेल्या माणसात काही दोष असतात -शिकल्यावर नोकरीच्या पाठीमागे लागणे हा दोष नव्हे-ते दोष व ते अवगुण तुमच्या अंगात शिरणार नाहीत याची खबरदारी घ्या.पहिली गोष्ट शिक्षण पुरे झाल्यावर मनुष्य स्वार्थी बनतो.मनुष्य स्वार्थी असणे हे स्वाभाविकच आहे.परंतु शिकलेला मनुष्य स्वतःचे हित पाहतो, समाजाचे पाहात नाही.तो आपल्या बायको-पोरांची व स्वतःच्या हिताचीच काळजी घेतो.मॅझिनी म्हणतो की " लोकात पारतंत्र्य पसरले,माणसे शिकली तरी त्यांच्यात कर्तव्यापेक्षा हक्कांची जाणीव जास्त उत्पन्न होते '' आपले कर्तव्य कोणते, याची भावना जागृत होत नाही हा एक शिकलेल्या माणसाचा दोषआहे.मला खेद वाटतो की शिकलेल्या मनुष्यास पदवी मिळाली आणि त्याला नोकरी लागली की त्याचा विद्यार्जनाचा मार्ग साफ तुटतो. विद्येचे महत्त्व खुटले जाते.मी प्रवास करीत असता मजजवळ नेहमी चार पुस्तके व वर्तमानपत्रे असतात.परंतु प्रवासात जी शिकलेली माणसे दिसतात त्यांच्या हातात पुस्तके,वर्तमानपत्रे यांच्याऐवजी सिगारेटच्या पेट्या मात्र दिसतात. मनुष्य बी.ए. झाला म्हणजे त्याला अधिक शिक्षणाची गरज नाही काय? बी. ए. किंवा एम्. ए. झाला म्हणजे त्...

आम्ही बौद्ध का झालो? डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर १५ ऑक्टोबर १९५६ पोस्ट क्र. १२

आम्ही बौद्ध का झालो? डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर १५ ऑक्टोबर १९५६   पोस्ट क्र. १२ बौद्ध धम्माच्या अनुयायांनो,         वैचारिक दृष्ट्या देशातील कोणत्याही वाईट रुढीला विरोध करणे मला कठीण नाही. तुमच्या डोक्यावर वैश्य, क्षत्रिय व ब्राह्मणांनी जो जातीसंस्थेचा पर्वत उभा केला आहे, तो जातीसंस्थेचा पर्वत कोणत्या प्रकारे उलटा करायचा किंवा तोडायचा हा एक वास्तविक प्रश्न आहे? आणि म्हणूनच मला असं वाटतं की या धम्माचे पूर्ण ज्ञान तुम्हाला सांगणे हे माझे कर्तव्य आहे आणि या कार्यासाठी मी पुस्तक लिहून तुमच्या सर्व शंका दुर करून तुम्हाला बौद्ध धम्माचे पुर्ण ज्ञान देणार आहे. आज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मार्गक्रमण करा.        आता तुमच्यावर बरीच मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. ही बरीच मोठी जबाबदारी आहे. तुम्हाला असे काम करावे लागेल ज्यायोगे सर्वजण तुमचा आदर करतील. तुम्ही या धम्माला स्विकारुन असं समजू नये की, आपण गळ्यात एक मातीचे मडके बांधून घेत आहोत. बौद्ध धम्माच्या दृष्टीने भारताची भूमी ओसाड जंगलासारखी आहे आणि म्हणूनच तुम्ही या शुन्यवत पवित्र धम्माचे उत्तम ...

अंगुलीमाल

Image
*अंगुलीमाल* एकेदिवशी चिवर परिधान करून आणि हातात भिक्षापात्र घेऊन अंगुलीमाल भिक्षेसाठी श्रावस्तीत (सावस्ती) गेला असताना एका मनसेने त्याला विट फेकून मारला. काही माणसांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यामुळे त्याचे डोके रक्तबंबाळ झाले. त्याचे भिक्षापात्राचे तुकडे — तुकडे झाले व त्याची वस्त्रे फाटून गेली आणि तशा स्थितीत तो भगवंतांच्या समोर उभा राहिला.  तो जवळ येत असताना भगवंत त्याला म्हणाले, "हे सगळे सहन कर . हे सगळे सहन कर"   या प्रमाणे भगवान बुद्धांची शिकवण स्वीकारून डाकू अंगुलीमाल एक संत पुरुष बनला. मुक्तीचा आनंद व्यक्त करीत तो म्हणाला, "ज्याज्या ठाई पूर्वी अनास्था होती तो आस्था दाखवू लागतो; आपले पूर्व जीवन जो सद्गुणांनी  झाकून टाकतो आणि आपल्या तारुण्यात जो बुद्धाला शरण जातो तो वादलातून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे सर्व पृथ्वीला प्रकाशमान करतो." माझ्या शत्रूंनी ही शिकवण समजून घ्यावी व या मार्गाचा अवलंब करावा आणि सतत त्या मार्गाने अवलंब करणाऱ्या प्रज्ञापुत्रांना त्यांनी अनुसरावे. माझ्या शत्रूंनी विनम्रता आणि क्षमाशीलतेचा संदेश वेळीच एकावा आणि आपल्या जीवनात तो आचरणात अनावा...

आम्ही बौद्ध का झालो? डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर १५ ऑक्टोबर १९५६ पोस्ट क्र. ११

आम्ही बौद्ध का झालो? ================ डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर १५ ऑक्टोबर १९५६   पोस्ट क्र. ११ -------------------------------- बौद्ध धम्माच्या अनुयायांनो,         दुसरे धर्म आणि 'बौध्दधम्म' यात मोठा फरक हा आहे की, बौध्दधम्मातील महान तत्वे आणि मुळ आधार दुसऱ्या कोणत्याही धर्मात मिळणार नाही. दुसरे धर्म मनुष्याचा व ईश्वराचा घनिष्ठ संबंध आहेत असे दर्शवितात. दुसरे धर्म असे सांगतात की ईश्वराने संसाराची रचना केली आहे. त्यानेच आकाश, वायु, चंद्र, सुर्य आणि सर्व काही निर्माण केले आहे. ईश्वराने सर्वकाही आमच्यासाठी निर्माण केले आहे, काही शिल्लक ठेवले नाही. यासाठी आम्ही ईश्वराची पुजाअर्चा करतो. इसाई धर्माच्या मतानुसार मृत्यूनंतर एक दिवस निर्णयाचा असतो. त्या निर्णयानुसारच सर्व काही निर्धारित होत असते. ईश्वर आणि आत्म्याला बौध्दधम्मात कोणतेही स्थान नाही. तथागत बुद्ध म्हणत असत की जगात दु:ख आहे. नव्वद टक्के लोक दु:खी आणि पीडित आहेत. दु:खाने पीडित असलेल्या लोकांचा उध्दार करणे हा बौध्दधम्माचा मुख्य उद्देश आहे. कार्लमार्क्सने तथागत बुध्दांच्या धम्मापेक्षा जास्त काही सांगितल...

आम्ही बौद्ध का झालो? डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर १५ ऑक्टोबर १९५६ पोस्ट क्र. १०

आम्ही बौद्ध का झालो? ================ *डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर १५ ऑक्टोबर १९५६   पोस्ट क्र. *१०* -------------------------------- बौद्ध धम्माच्या अनुयायांनो,         उत्तरपश्चिम प्रातांत एक ग्रीक राजा होता. त्याचे नाव मिलींद (मिनांडर) त्याला धर्मचर्चेची फार आधड होती. हिंदु धर्माच्या शास्त्रपंडितांना कित्येक वेळा वादविवादात त्याने पराभूत केले होते. आणि कित्येकांना निरुत्तर केले होते. एके दिवशी त्याने विचार केला की बौद्धधम्माच्या विद्वान लोकांशी वादविवाद करावा. त्यासाठी त्याने आपल्या सेवकांना आदेश देऊन ठेवला होता की, त्याच्या राज्यात जर कोणी बौद्ध धम्माचा पंडित आला तर त्याला माझ्याकडे घेऊन या. तेव्हा स्थानिय बौद्ध लोकांनी धम्मधुरंधर भिक्खू नागसेन यांच्याकडे विनंती करून राजा मिलिंद बरोबर वादविवादास प्रवृत्त केले. भिक्खू नागसेनांचा राजा मिलिंद बरोबरचा जो विवाद झाला तो वादविवाद *'मिलिंदप्रश्न'* या पुस्तकात छापला आहे.         मिलिंद राजाने एक प्रश्न विचारला होता की, *धर्माचा ऱ्हास का होतो?* नागसेन भिक्खूनी या प्रश्नाचे उत्तर देतांना तीन क...

आम्ही बौद्ध का झालो? डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर १५ ऑक्टोबर १९५६ पोस्ट क्र. *९*

*आम्ही बौद्ध का झालो?* ================ *डॉ. बाबासाहेब आंबेडकर* नागपूर १५ ऑक्टोबर १९५६   पोस्ट क्र. *९* -------------------------------- *बौद्ध धम्माच्या अनुयायांनो,*         जेव्हा युरोपमध्ये इसाई धर्माचा प्रचार झाला त्यावेळी रोमच्या आसपासच्या देशाची अवस्था खूप वाईट होती. लोकांना पोटभर जेवणही मिळत नव्हते. त्यावेळी लोकांसाठी खिचडी वाटली जात असे. त्यावेळी त्यांच्यामध्ये इसाई मताचा प्रचार झाला. दु:खी आणि पिडीत लोक या धर्माचे अनुयायी बनले. *गिबन त्यावेळी म्हणाले होते की इसाई धर्म भिकारी लोकांचा धर्म आहे.* आज इसाई धर्म संपूर्ण युरोपचा धर्म बनला आहे, व याचे उत्तर देण्यासाठी आज गिबन जिवीत नाहीत. जर जिवीत असते तर त्यांच्या प्रश्नाचे उत्तर त्यांना आपोआपच मिळाले असते.         *काही लोक असे म्हणतील की, हा बौध्दधम्म भंगी व चांभारांचा धर्म आहे, ब्राह्मण तथागत बुध्दांना 'भौ'गौतम म्हणूनच बोलवत असत.ब्राह्मण तथागत बुध्दांना याप्रकारे अपशब्द बोलून चिडवत असत.परंतु तुम्हाला माहिती असेल की परदेशात राम,कृष्ण,किंवा शंकर यांची मुर्ती विकण्यास ठेवली तर कोणीही घ...

आम्ही बौद्ध का झालो? डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर १५ ऑक्टोबर १९५६ पोस्ट क्र. *७*

*आम्ही बौद्ध का झालो?* ================ *डॉ. बाबासाहेब आंबेडकर* नागपूर १५ ऑक्टोबर १९५६   पोस्ट क्र. *७* -------------------------------- *बौद्ध धम्माच्या अनुयायांनो,*        या देशामध्ये आम्ही हजारो वर्षापासून खुपच निराशेच्या अवस्थेत जगत आलो आहोत. जोपर्यंत ही अवस्था राहील तोपर्यंत आमची प्रगती होणे अशक्य आहे. *अन्याय आणि असमानतेवर आधारित असलेल्या हिंदु (ब्राह्मण) धर्मात राहून आम्ही काहीही करू शकत नाही.* मनुस्मृती या ग्रंथात चातुर्वर्ण्याचे समर्थन केले आहे. ही चातुर्वण्य व्यवस्था मनुष्यमात्राच्या उन्नतीकरिता घातक आहे. शुद्रांचे काम फक्त सेवा करणे, त्यांनी शिक्षण कशाला घ्यावयाचे? या समस्येच निराकरण कसे होणार? ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांना शुद्रांच्या गुलामीपासून खुप फायदा आहे. परंतु शुद्रांकडे गुलामीशिवाय काहीच नाही. चातुर्वर्ण्य व्यवस्था फुंकर मारून उडवावी एवढी सोपी निश्चित नाही. ही केवळ रुढी न राहता हा एक धर्म बनला आहे.         *हिंदु धर्मात कुठलीही समानता नाही.* मी एकदा गांधींना भेटण्यास गेलो होतो. तेव्हा गांधी मला म्हणाले, ते चातुर्व...

आम्ही बौद्ध का झालो? डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर १५ ऑक्टोबर १९५६ पोस्ट क्र. *६*

*आम्ही बौद्ध का झालो?* ================ *डॉ. बाबासाहेब आंबेडकर* नागपूर १५ ऑक्टोबर १९५६   पोस्ट क्र. *६* -------------------------------- *बौद्ध धम्माच्या अनुयायांनो,*         *मनुष्याच्या उत्साहाचे जर कुठलेही कारण असेल तर ते आहे मन* तुम्ही गिरणीमालकांना ओळखत असाल ते गिरणीमध्ये मॅनेजर नियुक्त करतात. त्यांचे काम गिरणी कामगारांकडून काम करवून घेण्याचे असे. ते गिरणीमालक कुठल्यांना कुठल्या व्यसनात गुरफटलेले असतात. कारण त्यांचे मन हे सुसंस्कृत व स्वच्छ नसते.आमच्या मनाचा विकास करण्यासाठीच आम्ही आंदोलन केले. मी शिक्षण कसे पूर्ण केले. गरीबीमुळे मी लंगोटी घालून शाळेला जायचो.शाळेत मला पिण्यासाठी पाणीही मिळत नसे. पाण्याशिवाय मी कित्येक दिवस राहिलो. मुंबईच्या *एल्फिन्स्टन कॉलेज* मध्येही माझी हीच अवस्था होती. *जर अशी परिस्थिती राहिली तर गुलाम कारकुनच तयार होतील. मग अस्पृश्यांची प्रगती कशी होणार?*         ब्रिटिश शासन असताना मी दिल्ली मध्ये एक्जीक्युटीव कौन्सीलर होतो. त्यावेळी भारताचे *व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो* होते. एके दिवशी मी त्यांना म्हणालो,आपण मुस...

आम्ही बौद्ध का झालो? डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर १५ ऑक्टोबर १९५६ पोस्ट क्र. *५*

*आम्ही बौद्ध का झालो?* ================ *डॉ. बाबासाहेब आंबेडकर* नागपूर १५ ऑक्टोबर १९५६   पोस्ट क्र. *५* -------------------------------- *बौद्ध धम्माच्या अनुयायांनो,*         *मला कोणीही अंधभक्त नको आहे* ज्या लोकांना बौद्ध धम्मात यायचं आहे त्यांनी संपूर्ण विचार करून बौद्ध धम्माचा स्वीकार करावा. ज्यायोगे ते या धम्माचे कट्टर अनुयायी होतील. मनुष्यमात्राच्या प्रगतीसाठी धर्माची आवश्यकता असते. मला हे चांगल्याप्रकारे माहित आहे की कार्ल मार्क्सच्या सिध्दांतानुसार एक नवे मत तयार झाले आहे. त्याच्या कथनानुसार धर्मामध्ये काहीही नाही. त्यांच्यासाठी धर्माचे काहीही महत्त्व नाही. त्यांचा धर्म केवळ असा आहे की, *सकाळी नाष्ट्यासाठी लोणी लावलेला टोस्ट खाणे,दुपारी स्वादिष्ट भोजन खाणे, झोपण्यासाठी मखमली बिछाना व पाहण्यासाठी सिनेमा असं त्याचं तत्वज्ञान आहे.* मला असलं तत्वज्ञान पटत नाही. माझ्या वडिलांच्या दारीद्री अवस्थेमुळे मला असलं कुठलही सुख प्राप्त झाले नाही. माझ्या आयुष्यात जितके कष्ट, यातना मी सोसल्या आहेत. तेवढं कुणीही सोसलं नसेल. म्हणूनच *गरीबांचे जीवन किती कष्टप्रद असते य...

आम्ही बौद्ध का झालो? डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर १५ ऑक्टोबर १९५६ पोस्ट क्र. *३*

*आम्ही बौद्ध का झालो?* ================ *डॉ. बाबासाहेब आंबेडकर* नागपूर १५ ऑक्टोबर १९५६   पोस्ट क्र. *३* -------------------------------- *बौद्ध धम्माच्या अनुयायांनो,*        मी केसरीत प्रकाशित झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाहीर सभेमध्ये दिली. मी असे उत्तर दिले की, माझ्या बांधवांकडे खाण्यासाठी *भाकरी* नाही, शरीर झाकण्यापुरतेही *कपडे* नाही, राहण्यासाठी *घर* नाही, कसण्यासाठी *जमिनही* नाही म्हणून ते अस्पृश्य आहेत, दु:खी आहेत. मग यामागची कारणे काय? मी हा प्रश्न सर्वापुढे उपस्थित केला. पण कोणीही याचे उत्तर देऊ शकले नाही. ज्यांनी केसरी वर्तमानपत्रात लेख लिहून प्रश्न उपस्थित केले होते त्यांनीही माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाही. तेव्हा मी म्हणालो, सद्गृहस्थांनो! आम्ही आमचा स्वतःचा विचार करू जर तुम्हाला आमच्या फायद्याची चिंता असेल तर तुम्ही तुमच्यापैकी एकाला गावी पाठवून मेलेल्या जनावरांना उचलायला सांगा,तुम्हाला त्यापासून रु.५०० लाभ घ्या व याशिवाय मी स्वतः त्या व्यक्तीला ५०० रु.बक्षिस देईन.म्हणजे हे काम करेल त्याला दुहेरी फायदा होईल. *आमचं नुकसान होईल पण तुमचा फा...

आम्ही बौद्ध का झालो? डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर १५ ऑक्टोबर १९५६ पोस्ट क्र. २

आम्ही बौद्ध का झालो? ================ डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर १५ ऑक्टोबर १९५६   पोस्ट क्र. २ -------------------------------- बौद्ध धम्माच्या अनुयायांनो,        ज्या महान कार्याला मी सुरुवात केली आहे व आपण स्विकारले आहे याची वर्तमानपत्रांनी कडवट टीका केली. त्यांच्या मतानुसार मी माझ्या अस्पृश्य बांधवांना चुकीच्या मार्गावर घेऊन जात आहे. हे अस्पृश्य लोक कायम अस्पृश्यच राहतील, या धर्मांतराने आमचे काहीही भले होणार नाही. काही वर्तमानपत्रांच्या मतानुसार आज अस्पृश्यांना जे राजनैतिक अधिकार आहेत ते धर्मांतराने समाप्त होतील. हा सर्व वेडगळपणाचा प्रचार आहे. या लोकांचे असे म्हणणे आहे की, आम्ही नवीन मार्गावरून न जाता जो जुना परंपरागत मार्ग आहे त्यानेच जावे. सम्भवत: आमच्या तरुणांवर व वृद्धांवर याचा थोडासा परिणाम पडू शकतो. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे देणे मी माझी जबाबदारी समजतो. आणि हा संशय दुर करण्याने आमच्या आंदोलनाला गती मिळेल. आणि म्हणूनच या प्रश्नावर मी बरेच काही बोलू इच्छितो.        महार - चांभारांनी मेलेल्या गायी-म्हशींना उचलू नये आणि त्यां...

आम्ही बौद्ध का झालो? डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर १४ ऑक्टोबर १९५६ पोस्ट क्र. *१*

*आम्ही बौद्ध का झालो?* ================ *डॉ. बाबासाहेब आंबेडकर* नागपूर १४ ऑक्टोबर १९५६   पोस्ट क्र. *१* -------------------------------- *बौद्ध धम्माच्या अनुयायांनो,*        आज मी माझ्या भाषणात या महत्वपूर्ण विषयावर विचार प्रकट करणार आहे, की तथागत बुध्दांनी सांगितलेल्या धम्माच्या प्रचाराची व पुनरुज्जीवनाची धुरा मी माझ्या खांद्यावर का घेतली आहे? माझ्याबरोबरच अनेक विचारवंतांचे असे मत होते की, काल झालेला धर्मांतर सोहळा आज व्हायला हवा होता व आज जे धर्म परिवर्तनाबाबत अभिभाषण होत आहे ते धर्मांतरापूर्वी व्हायचे होते, परंतु जे व्हायचे ते झाले आता या प्रश्नावर विचार करणे महत्त्वाचे नाही.        बऱ्याच लोकांनी मला असा प्रश्न केला की, धर्मांतर सोहळ्यासाठी *नागपूर* शहराला निवडण्याचे कारण काय? दुसरे महत्त्वाचे स्थान का निवडले नाही? काहीजणांचे असे मत होते की, या शहरात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुख्य केंद्र आहे या हिंदुत्ववाद्यांपुढे काहीतरी करून दाखविण्याच्या हेतूने मी हे स्थान निवडले.परंतु हे साफ खोटे आहे, माझा असा कुठलाही उद्देश नाही. अशा निरर्थक ग...

घटनेचे शिल्पकार आणि देशाचे भवितव्य Part 7

Image
*✒📖 #घटनेचे_शिल्पकार_आणि_देशाचे_भवितव्य* *_या ध्येयापर्यंत आपण जाऊ शकतो.त्यासाठी एकसंघ नसलेल्या समाजाने एकत्रितपणे एकसंघत्वाकडे जाण्याचा विचार केला पाहिजे.जे मुख्यप्रवाहात समील होण्यास तयार नाहीत, त्यांनाही आपण प्रवाहात सामील करू,त्यासाठी इतरांना भीती वाटेल,भयप्रद वाटेल अशा शब्दांना,घोषणांना दूर ठेऊ म्हणजे आपला एकसंघत्वाकडे होणारा प्रवास सुकर होईल.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची ही भूमिका उच्च दर्जाच्या मूल्यांचे आणि मुत्सद्दीपणाचे दर्शन घडविणारी होती.मसूदा समितीचे अध्यक्ष हे भारतीय राज्यघटनेचे जनक ठरले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ठरले.घटना समितीमध्ये झालेल्या विविध चर्चेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली भाषणे वाचली की,हे सर्व ध्यानी येते. राज्यघटनेच्या उद्दिष्टांच्या ठरावापासून ते घटनेला संविधान सभेची मान्यता मिळेपर्यंत केलेली त्यांची सर्व भाषणे त्यांच्या राष्ट्रनिर्मितीच्या ध्यासाचा आविष्कार होता. नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये,केंद्र आणि राज्याचे अधिकार,अल्पसंख्य जमातींचे संरक्षण आणि मागास जाती-जमातीसाठी विशेष तरतूदी,राष्ट्रपतींचे स्थान,अधिकार आणि राज्यपाल नियुक्ती, अध...

घटनेचे शिल्पकार आणि देशाचे भवितव्य Part 8

Image
घटनेचे शिल्पकार आणि देशाचे भवितव्य💥 भविष्यातील ७०-७५वर्षांत आपण शंभर कोटींचा आकडा पार करणार आहोत आणि त्यामुळे अनेक समस्या वाढणार आहेत,म्हणून त्यांनी कुटुंब नियोजनाचा प्रस्ताव ठेवला.हा प्रस्तावही नाकारला गेला.१९३७ मध्ये विधिमंडळात ही त्यांनी प्रस्ताव आणला होता आणि र.धों.कर्वे यांच्या खटल्याचे वकीलपत्रही याच भूमिकेतून त्यांनी घेतले होते.कृत्रिमरीतीने संतति नियमनांपेक्षा मनोनिग्रहाने व संयमाने संततिनियम करावे.असे १९३७ साली प्रांताचे आरोग्यमंत्री डॉ.गिल्डर यांनी म.गांधींच्या प्रभावातून सांगितले.मुख्यमंत्री ना.खेर यांनी त्याचेच समर्थन करून बिल नाकारले.राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कुटुबंनियोजन आवश्यक आहे म्हणून हा प्रस्ताव संविधान सभेत मांडला तो नाकारला. आम्ही असे पराक्रमी की, प्रस्ताव तर स्वीकारलाच नाही,पण ७०-७५ वर्षांत शंभर कोटींचा अंदाज आम्ही ६० वर्षांत पूर्ण केला.आता देशातील कोणतीही योजना अपुरी पडते. बेरोजगारी,बेकारी,भिकारी,चोरी,मारामारी आणि उपासमारीचा सामना रोजच करावा लागतो.हिंदू कोड बिलासह वरील बिलांशी या देशाचे भवितव्य जोडलेले होते.दलितांच्या समस्यांशी त्यांचा इतरांच...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे खंड - 18 भाग - 1 पृ.क्र - 375 जनता 15 ऑक्टो 1932

गळ्यातील तुळसी माला तुम्हास मारवाड्याच्या कैचीतून मुक्त करण्यास उपयोगी पडत नाही किंवा तुम्ही #राम_नामाचा जप करता म्हणून घरवाला भाड्याची सूट देत नाही अगर वाणी आपले पैसे कमी करीत नाही.  तुम्ही #पंढरीचे_वक्तशीर_वारकरी आहात म्हणून तुमचा मालक तुम्हास पगारात वाढ देत नाही. समाजातील अत्यंत मोठा भाग या मूढ कल्पनात गढून गेल्यामुळे काही आपमतलबी माणसांचा कावा साधतो व ते तुम्हाला सर्वथैव नाडून आपला डाव साधतात. तेव्हा तुम्ही यापुढे तरी अत्यंत सावधगिरीने वागले पाहिजे. आज तुम्हाला थोडी बहुत राजकीय सत्ता प्राप्त होत आहे. त्या सत्तेविषयी जर तुम्ही उदास राहाल, आपली आजची स्थिती बदलण्यासाठी योग्य उपाययोजना न कराल तर तुमचे हाल झाल्याशिवाय राहणार नाहीत. '#येरे_माझ्या_मागल्या_आणि_ताक_कण्या_चांगल्या ' ही एक मराठीत म्हण आहे. त्याप्रमाणे जर तुम्ही वागाल तर तुमची कधीच उर्जितावस्था होणार नाही. याप्रकारची उदासीनता व मनाची प्रवृत्ती ही तुमच्या #उर्जितावस्थेस अत्यंत विघातक आहेत आणि मला मोठी शंका येते ती हीच की, आज आपल्यात जागृती होत आहे ती क्षणिक ठरून जर विराम पावली तर काय ? ज्या गुलामगिरीस नेस्तनाबूत करण्यास...

पोस्ट नः 158 बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग दुसरा

 *3) निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे ( iv )* ------------------  *49) निब्बाण या शब्दाच्या ठिकाणी वरील अर्थ नाही . निब्बाण म्हणजे धम्ममार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा आपल्या प्रवृत्तीवर ताबा असणे, यापेक्षा निब्बाण शब्दात अधिक अर्थ अभिप्रेत नव्हता*. *50) निब्बाण हा निर्दोष जीवणाला प्रतिशब्द आहे हे बुध्दांनी राधला एके ठिकाणी स्पष्ट करुन सांगितले आहे* *51) एकदा स्थविर राध तथागतांकडे गेला. तथागतांना आभिवादन करुन त्यांच्या समीप बसुन त्यांनी विचारले. तथागत निब्बाण म्हणजे काय ?* *52) तथागतांनी उत्तर दिले " निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन,* *53) तथागत, परंतु निब्बाणाचा उद्देश काय ?* *54) राध, निर्दोष जीवन हा निब्बाणाचा उद्देश आहे. निब्बाण हे जीवनाचे ध्येय आणि साध्य आहे* *55) निब्बाण म्हणजे मालविणे किंवा नाश नव्हे हे बुध्दांनी सारिपुत्ताला पुढील प्रवचनात स्पष्ट केले आहे.* *56) एकदा तथागत श्रावस्तीतील अनाथ पिंडिकाच्या आश्रमात आले होते . सारीपुत्त त्या ठिकाणी राहत होता.* *57) भिक्खुना उद्देशुन तथागत म्हणाले , भिक्खुनो ऐहिक संपदेऐवजी धम्माचे तुम्ही दायाद व्हा . तुमच्याविषयी वाटणारया करु...

पोस्ट नः 157 बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग दुसरा

 *3) निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे iii* *32) माणसाला दग्ध करणारे आणि त्याला असुखी करणारे असे दुःखाचे मूळ कशात आहे हे वरील प्रवचनात स्पष्ट झाले आहे माणसांच्या रागाद्वेषावर अग्नीचे रुपक योजुन बुध्दांनी येथे माणसाच्या असुखाचे परिणामकारक स्पष्टीकरण केले आहे*  *33) रागद्वेषाच्या आधीन होण्याचे मनुष्य दुःखी होतो राग द्वेष हे विकार म्हणजे  मनुष्याच्या निब्बाणास्थितीपर्यत पोहोचण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करणारया शृंखलाच आहेत.ज्या क्षणी मनुष्य ह्या विकारापासुन मुक्त होतो त्या क्षणीच तो निब्बाण मार्ग आक्रमु लागतो* *34) तथागत बुध्दांच्या मते ह्या विकारांचे तीन प्रकारचे  वर्ग आहेत.* *35) पहिल्या वर्गात तृष्णेतुन उदभवणारे कामुकता आणि लोभ हे विकार येतात* *36) दुसरया वर्गात वितृष्णेतुन उदभवणारे घृणा क्रोध आणि द्वेष हे दोष येतात* *37) तिसरया वर्गात अविद्येतुन उदभवणारे जडता मुर्खता आणि मूढता हे दोष येतात*. *38) पहिल्या व दुसरया अग्नीचा संबंध भावना आणि दुसरया संबंधीचा दृष्टीकोन आणि भूमिका यांच्यांशी निगडीत आहे. तर तिसरया प्रकारचा अग्नी मोह हा जे सर्व विचार सत्यापासुन भिन्न असतात ...

पोस्ट नः 156 बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग तिसरा

Image
*18) भिक्खुंनो !चक्षुरिद्रिय हे पेटलेले आहे, चक्षुसंस्कार हे पेटलेले आहेत. डोळ्यांनी होणारी जाणीव ही पेटलेली आहे, चक्षुसंस्कारापासुन उदभवणारया सुखकारक दुःखकारक अदूःखकारक गोष्टी ह्याही जळत आहेत* *19) आणि त्या कशामुळे पेटलेल्या आहेत* *20) त्या रगाग्नीने द्वेषाग्नीने मोहाग्नीने जन्म जरा मृत्यु दूःख दौमर्नस्य त्याप्रमाणेच उपायास आणि निराशा यामुळे जळत आहेत* *21) भिक्खुंनो ! श्रोत्रेद्रिय जळत आहे शब्द जळत आहे ज्ञानेद्रिय जळत आहे, गंध जळत आहे, जिव्हा जळत आहे ,रस जळत आहे. शरीर जळत आहे ,चित्तातील संकल्प विकल्प जळत आहेत , चितसंस्कारापासुन ज्या सुखवेदना दुःखवेदना अदुःखवेदना उत्पन्न होतात, त्या सर्व वेदना जळत आहेत* *22) आणि या कशामुळे जळत आहे* *23) त्या रागाग्नीने मोहाग्निने जन्म जरा मृत्यु दुःख दौर्मनस्य याप्रमाणेच उपायास त्यांच्यामुळे जळत आहेत* *24) हे जाणल्यावर , भिक्षुंनो ! प्रज्ञावान श्रेष्ठांच्या मनात उपेक्षा ( विरक्ती )  उत्पन्न होते. या उपेक्षेमुळे त्यांच्या ठिकाणचे रागाग्नी आदि विकार मावळतात आणि विकाराच्या अभावामुळे तो मुक्त होतो. आणि मुक्त झाल्यावर त्याला आपल्या मुक्तीची ...

पोस्ट नः 155 बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग दुसरा

Image
*3) निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे ( I)*  ***********************  *1) निब्बाणासारखे परमसुख दुसरया कशातही लाभत नाही असे तथागत बुध्दांचे वचन आहे* *2) तथागत बुध्दांनी शिकवलेल्या सर्व सिंध्दांताचा निब्बाण हा केंद्रंवर्ती सिंध्दांत आहे*.  *3) निब्बाण म्हणजे काय ? बुध्दप्रणीत निब्बाण हे बुध्दपूर्व लोकांनी सांगितलेल्या निब्बाणापेक्षा अर्थाने आणि आशयाने वेगळे आहे* *4) बुध्दपुर्व लोक निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असे मानीत असत* *5) चार प्रकारचा मोक्ष पूर्वी मानला जात असे. पहिला लौकिक म्हणजे खा प्या मजा करा या जड स्वरुपाचा दुसरा यौगिक तिसरा ब्राम्हणी आणि चौथा औपनिषदिक* *6) ब्राम्हणी आणि औपनिषदिक निब्बाण कल्पनेत एक साम्य होते, या दोनही कल्पनात आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानले जाई. तथागत बुध्दाने या सिध्दांताचा निषेध केला आहे, म्हणुन निब्बाणविषयक ब्राम्हणी आणि औपनिषदिक शिकवणुकीचे खंडन करणे तथागत बुध्दांना कठीण गेले नाही* *7) निब्बाणाची लौकिक कल्पना ही अत्यंत जड स्वरुपाची असल्यामुळे तथागत बुध्दांस ती कधीच प्रिय नव्हती. कारण या लौकिक कल्पनेत माणसाच्या प्राणी म्...

पोस्ट नः 154 बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग दुसरा

2) जीवनात पूर्णता साधणे म्हणजे धम्म होय* ----------------- -----------------  1) तीन प्रकारच्या पुर्णता असतात. 2) कायिक, वाचिक आणि मानसिक. 3) मानसिक पुर्णता कोणत्या प्रकारची असते? 4) आसवे अथवा चितमल पुर्ण नष्ट होऊन ह्या जीवनात संपुर्ण चित्त विमुक्तीचा अनुभव घेणे प्रज्ञेने आसवांपासुन विमुक्ती मिळवुन त्याच अवस्थेत सतत वर्तने ह्यासच मानसिक पुर्णता म्हणतात. 5) आणखीही पारमिता आहेत, आणि तथागत बुध्दांनी त्या सुभूतीला सांगितल्या. 6) सुभूति बोधिसत्वाची " दान पारमिता " कोणत्या प्रकारची असते? 7) तथागत बोधिसत्व चित्ताच्या अवस्थांची जाणीव ठेवुन अंतर्बाह्य वस्तुंचे दान करतो आणि त्या सर्व प्राणीमात्रांना दिल्यावर बोधि ला त्या अर्पण करतात. दुसरयांनाही तो तसे करण्याची प्रेरणा देतो. कुठल्याही वस्तुबद्दल त्यांच्या मनात आसक्ती नसते. ह्या अवस्थेला दान पारमिता म्हणतात. 8) सुभुति बोधिसत्वाची  " शील पारमिता " कशी असते? 9) तथागत या पारमितेत तो स्वतः सदाचाराची दहा पथ्ये पाळीत असतो आणि इतरांना तसे करण्याची प्रेरणा देतो. 10) तथागतः बोधिसत्वाची " क्षान्ति- पारमिता " कशी असते? 11) तथाग...

पोस्ट नः 153 बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग दुसरा

१) धम्म म्हणजे काय ?*        ( ग )  *3) 1) पाच प्रकारच्या दुर्बलता आहेत. त्या साधनेला बाधक ठरतात त्या कोणत्या ?* *2) जीवहिंसा ,चोरी , काममिथ्याचार, असत्य भाषण आळस वाढविणारया मद्याचे सेवन* *3) ह्या पाच दुर्बलता साधनेतील अपयशाची पाच कारणे आहेत.*  *4) साधनेतील या पाच बाधा दुर केल्यानंतर चार प्रकारच्या सावधानतेच्या ( स्मृती - उपस्थानांचा ) मनात उदभव घडेल असे वागले पाहिजे* *5) पहिल्या सावधानतेत भिक्षु ऐहिक जीवनातील सर्वसामान्य असा लोभ आणि असंतोष यावर विजय मिळवुन , प्रयत्नपुर्वक जागरूकपणे आणि स्वाधीन चित्ताने कायेला ती केवळ काया असे मानुन ( कायानुपश्यना करीत ) जीवन व्यतीत करतो,*  *6) वेदनांना त्या केवळ वेदना आहेत असे मानुन ( वेदनानुपश्यना करीत ) जीवन व्यतीत करतो* *7) चित्त हे चित आहे असे मानुन ( चित्तानुपश्यना करीत ) जीवन व्यतीत करतो* *8) चित्ताच उत्पन्न होणारे विचार ते केवळ चित्तधर्म आहेत असे मानुन ( धर्मानुपश्यना करीत ) प्रयत्नपुर्वक जागरुकतेने आणि स्वाधीनतेने सर्वसामान्य लोभ आणि असंतोष यांच्यावर विजय मिळवतो* *9) तेव्हा साधनेतील पाच दुर्बलता दुर होतात , चा...